जसा एकेकाळी पौरीहीत्य हा नावाजलेला व्यवसाय होता तसा आता पुस्तके लिहिणे आणि विकणे हा व्यवसाय झालेला आहे. पुस्तकांचे वेड सुमारे २०० वर्षात आपल्या समाजाला लावले गेले. पूर्वी पुस्तकातून ज्ञान येत नव्हते, ते मुखोद्गत असे. जे लहानपणी किवा दिवस रात्र आपण पाठ करतो ते आपल्या मनावर इतके चिकटते कि झोपेतही आपण ते सांगू शकतो. जे शिकायचे वय असते तेव्हाच हे शिकले जाते. नंतर पुस्तकांची मदत घ्यावी लागते.
force = mass x acceleration,
energy = mass x (velocity of light) square.
DNA variations = time of existence.
Natural frequency = root(mass/stiffness)
ज्या घरात आपण राहतो ते घर भूकंपात तग धरू शकते का? हा सिद्धांत आपले घर कसे हादरते व कसे पडते ह्याला कारणीभूत आहे. उंच टोलेजंग इमारती गुजरातेत बांधल्या आणि त्या भूजच्या भूकंपात पडल्या व असंख्य लोकांना गारद केले गेले, नेपाळमध्ये तेच झाले. आधीही भूकंप होत होते. पण चोरांची घरे दुमजली होती आणि सामान्य लोकांची घरे एकमजली होती. तेव्हा मेले ते चोर मेले. सामान्य मेले नाहीत, कारण त्यांची घरे कुडाची, आणि लाकडाची होती. लातूर, भूज ह्या भूकंपानंतर तिथे मी स्वतः काम केले आहे आणि डोळ्याने बघितले आहे कि परमेश्वराची काठी कशी चालते, तिचा आवाजही येत नाही. मोठमोठे इमले, वाडे आणि बंगले कोसळले तेव्हा सामान्य लोक तिथे आमच्या आधी येउन त्यांचे लुटलेले सोने शोधून शोधून घेऊन जात होते.
असे अनेक आधुनिक सिद्धांत आम्ही शिकलो आहोत. भूकंपात मरणारे पापी आणि पुण्यवान वेगळे कसे हे प्रत्यक्ष तुम्ही डोळ्यांनी पाहता तेव्हाच तुम्हाला ते कळू शकते. समस्त मानव दुसऱ्या जीवाला लुटताना कसलाच विधीनिषेध पाळत नाही. त्यात तो आपल्या जगण्याच्या लढ्यात सृष्टीला सुद्धा सोडत नाही.
नंतर पश्चात्ताप करण्यात काही अर्थ नाही.
आपण आता मूळ विषयाकडे वळूया
सध्या पुस्तकविक्री जोरात करण्यासाठी लोकांनी २ सिद्धांत बनवले आहेत, ते असे,
१) सवर्ण हे वैदिक आणि बहुजन हे अवैदिक,
२) आर्य हे देव आणि अनार्य हे असुर.
हे दोन्हीही सिद्धांत कसे फोल आहेत हे वाचकांच्या लक्षात आलेच असेल,
ज्योतिष्य शास्त्रानुसार मानवाचे खालील चार प्रकार बनतात,
ज्योतिष्य शास्त्रानुसार मानवाचे खालील चार प्रकार बनतात,
सवर्ण म्हणजे ब्राम्हण, आपल्या प्रथा जपणारे कट्टरवादी, त्यांची सहनशक्ती अतिशय अल्प असते, हा त्यांचा दुर्गुण. जेव्हा विश्वामित्राने कर्णाला शाप दिला तेव्हा त्याने हेच सांगितले होते. त्यांची संख्या समाजात आज किती राहिली आहे तर फारफार ३ %.
त्यानंतर क्षत्रिय वर्णाचा नंबर लागतो, तो थोडा संयमी आहे पण तोही फार सहनशक्ती बाळगत नाही. आपल्या देशात बंडाळी करणाऱ्या लोकांचा इतिहास तपासला तर त्यांची सहनशक्ती कशी संपली हे वाचकांना नक्कीच लक्षात येईल.
वैश्य हे तिसरे जातिवंत सहनशील पण संधी साधून आपला माल विकून मोकळे होतात.
शुद्र हे पिढीजात सहनशील, त्यांना कसेही रेटा, हाणा, मारा पण ते सेवाच करत राहणार.
म्हणजे ह्यातील ब्राम्हण, अर्धे साधन क्षत्रिय, ह्यान्ना सोडून बाकी राहिलेले लोक ह्यांना बहुजन आणि असुर (राक्षस) म्हणायचे. कारण ह्यांची संख्या समाजात ९७% आहे, त्यांची सहानुभूती मिळवून आपली पुस्तके विकायची असल्या घाणेरड्या युक्त्या हे लोक करतात. शिवाय ह्यांच्या विचारात काही तथ्य आहे का हे शोधण्यासाठी राहिलेले ३% ह्यांची पुस्तके वाचतात असा हा १००% ग्राहक गळाला लावायचा धंदा लोक करत आहेत.
एकवेळ निरीश्वरवादी परवडले पण आपले आत्मघातकी लांडगे किती घाणेरडी कामे करतात ते पहा,
आपलेच काही लोक वैदिक अवैदिक वाद उकरून काढतात, देव-असुर वाद असे माहित नसलेले विषय काढून लिखाण करतात. हे लोक नरकासुर, टिपू सुलतान आणि पेरीस हल्ला हा गरम विषय असल्याने हिरहिरीने त्यावार लिहित आहेत.
पुढे हेच लोक टिपू सुलतानाची पाठराखण करीत आहेत, हीही त्यांना काहीच गरज नव्हती. पण आपण अति हुशार असे समजून काहीतरी लिहायचे, त्याचा सर्वांनी शक्य त्या प्रकारे निषेध करावा. टिपू सुलतान हा अतिशय क्रूर, कपटी, हिंदूद्वेष्टा राज्यकर्ता होता हे सुर्याइतके स्पष्ट आहे त्यामुळे त्याची पाठराखण करणे म्हणजे इसीस, तालिबान ह्यांची पाठराखण करण्यासारखे होईल.
हे कमी झाले म्हणून हे लोक पेरीस मध्ये झालेल्या हल्ल्याला हिंदूंना दोष देत आहेत. ते अमेरिकेला देतच आहे, पण ते त्यानच्याकडे ढुंकूनही बघणार नाहीत, जेव्हा अमेरिकेचा शोध लागला तेव्हा भारतात परकीयांचे अनन्वित अत्याचार चालू होते. त्यावेळी जे अतिरेकी काम चालले होते त्याला अमेरिका कारणीभूत होती का? इस्लाम्वाद्यांनी हिंदुस्तान वर आक्रमण करून हजारो वर्षे लुट केली त्याला बायबलचा पहिला करार, पलेस्ताइन इस्राईल वाद कारणीभूत आहे असे हे लोक सांगतात. आहे कि नाही हास्यास्पद. हिंदू हे करार करायला गेले होते का? मग त्यांना ह्यात ओढून का आणले जात आहे? हिंदूंनी इस्लामी आक्रमकांना इथे बोलावले नव्हते, इंग्रजांनाहि कधी आम्ही इथे बोलावले नव्हते. इथल्या मातीची सुबत्ता पाहून ते इथे आले, त्यांनी "घी बघितले पण बडगा बघितला नाही" . कुठे ह्यांचे वाद आणि कुठे हिंदुंवर झालेले अत्याचार! काहीही संबंध नाही. फक्त प्रसिद्धी लोलुप, आणि संधिसाधू वृत्तीने काहीतरी लिहायचे आणि स्वतःचे उखळ पांढरे करून घ्यायचे. जे आज दुसर्याचा घरात झाले आहे ते पूर्वी अपल्या घरात झालेले होते, व पुढे होणार आहे याचा विचार न करता हे लोक इसीस तालिबान आणि तत्सम दहशतवादी संघटनांची वकिली करताहेत. टिपू सुलतानला महान ठरवत आहेत, अशा लोकांचा जाहीर धिक्कार!!
म्हणजे ह्यातील ब्राम्हण, अर्धे साधन क्षत्रिय, ह्यान्ना सोडून बाकी राहिलेले लोक ह्यांना बहुजन आणि असुर (राक्षस) म्हणायचे. कारण ह्यांची संख्या समाजात ९७% आहे, त्यांची सहानुभूती मिळवून आपली पुस्तके विकायची असल्या घाणेरड्या युक्त्या हे लोक करतात. शिवाय ह्यांच्या विचारात काही तथ्य आहे का हे शोधण्यासाठी राहिलेले ३% ह्यांची पुस्तके वाचतात असा हा १००% ग्राहक गळाला लावायचा धंदा लोक करत आहेत.
एकवेळ निरीश्वरवादी परवडले पण आपले आत्मघातकी लांडगे किती घाणेरडी कामे करतात ते पहा,
आपलेच काही लोक वैदिक अवैदिक वाद उकरून काढतात, देव-असुर वाद असे माहित नसलेले विषय काढून लिखाण करतात. हे लोक नरकासुर, टिपू सुलतान आणि पेरीस हल्ला हा गरम विषय असल्याने हिरहिरीने त्यावार लिहित आहेत.
पुढे हेच लोक टिपू सुलतानाची पाठराखण करीत आहेत, हीही त्यांना काहीच गरज नव्हती. पण आपण अति हुशार असे समजून काहीतरी लिहायचे, त्याचा सर्वांनी शक्य त्या प्रकारे निषेध करावा. टिपू सुलतान हा अतिशय क्रूर, कपटी, हिंदूद्वेष्टा राज्यकर्ता होता हे सुर्याइतके स्पष्ट आहे त्यामुळे त्याची पाठराखण करणे म्हणजे इसीस, तालिबान ह्यांची पाठराखण करण्यासारखे होईल.
हे कमी झाले म्हणून हे लोक पेरीस मध्ये झालेल्या हल्ल्याला हिंदूंना दोष देत आहेत. ते अमेरिकेला देतच आहे, पण ते त्यानच्याकडे ढुंकूनही बघणार नाहीत, जेव्हा अमेरिकेचा शोध लागला तेव्हा भारतात परकीयांचे अनन्वित अत्याचार चालू होते. त्यावेळी जे अतिरेकी काम चालले होते त्याला अमेरिका कारणीभूत होती का? इस्लाम्वाद्यांनी हिंदुस्तान वर आक्रमण करून हजारो वर्षे लुट केली त्याला बायबलचा पहिला करार, पलेस्ताइन इस्राईल वाद कारणीभूत आहे असे हे लोक सांगतात. आहे कि नाही हास्यास्पद. हिंदू हे करार करायला गेले होते का? मग त्यांना ह्यात ओढून का आणले जात आहे? हिंदूंनी इस्लामी आक्रमकांना इथे बोलावले नव्हते, इंग्रजांनाहि कधी आम्ही इथे बोलावले नव्हते. इथल्या मातीची सुबत्ता पाहून ते इथे आले, त्यांनी "घी बघितले पण बडगा बघितला नाही" . कुठे ह्यांचे वाद आणि कुठे हिंदुंवर झालेले अत्याचार! काहीही संबंध नाही. फक्त प्रसिद्धी लोलुप, आणि संधिसाधू वृत्तीने काहीतरी लिहायचे आणि स्वतःचे उखळ पांढरे करून घ्यायचे. जे आज दुसर्याचा घरात झाले आहे ते पूर्वी अपल्या घरात झालेले होते, व पुढे होणार आहे याचा विचार न करता हे लोक इसीस तालिबान आणि तत्सम दहशतवादी संघटनांची वकिली करताहेत. टिपू सुलतानला महान ठरवत आहेत, अशा लोकांचा जाहीर धिक्कार!!
No comments:
Post a Comment