लहान मुले कधीकधी अवघड प्रश्न विचारतात,
हनुमानाला बोलता कसे येत होते? तो तर एक वानर होता ना! त्याने पर्वत कसा उचलला? भुते हनुमानाला का घाबरतात?
शंकराला तिसरा डोळा कसा? त्याच्या डोक्यावरून गंगा नदी कशी वाहते?
देवीला इतके हात कसे काय?
गणपतीला हत्तीचे तोंड कसे काय लावले? तो उंदरावर कसा बसू शकतो?
देवांना इतकी तोंडे कशी?
शनीला सगळे का घाबरतात? इत्यादी.
ह्यांची त्यांच्या मनाला पटणारी उत्तरे देणे सध्या आपल्यालाही अवघड होऊन बसले आहे. असे नक्की का होते आहे हे आपणच शोधायचे आहे. ज्या काळात ह्या संकल्पना रचल्या गेल्या त्याचा अभ्यास करणे हेही गरजेचे आहे.
हनुमानाला बोलता कसे येत होते? तो तर एक वानर होता ना! त्याने पर्वत कसा उचलला? भुते हनुमानाला का घाबरतात?
शंकराला तिसरा डोळा कसा? त्याच्या डोक्यावरून गंगा नदी कशी वाहते?
देवीला इतके हात कसे काय?
गणपतीला हत्तीचे तोंड कसे काय लावले? तो उंदरावर कसा बसू शकतो?
देवांना इतकी तोंडे कशी?
शनीला सगळे का घाबरतात? इत्यादी.
ह्यांची त्यांच्या मनाला पटणारी उत्तरे देणे सध्या आपल्यालाही अवघड होऊन बसले आहे. असे नक्की का होते आहे हे आपणच शोधायचे आहे. ज्या काळात ह्या संकल्पना रचल्या गेल्या त्याचा अभ्यास करणे हेही गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment